मोबाईल फोन हरवल्यास काय कराल ?

 मोबाईल फोन हरवल्यास काय कराल ?




   तुमचा फोन जर का हरवला तर तुम्ही सगळ्यात आधी काय करायला? काय करायला पाहिजे तीन गोष्टी करणे फार महत्त्वाचे आहे. 

 सुरवातीला म्हणजे फोन तुमच्याकडे फोन असतानाच फोन मधील फाईंड माय फोन ही ऍक्टिवेट करा. यामुळे तुमचा मोबाईल गुगल आकाऊंटव्दारे तुम्ही पाहू शकता. फोन हरवल्याचे लक्षात आल्यास त्यांनतर तुम्ही तुमचे सिम. लगेच डीऍक्टिव्हेट करा.त्यानंतर तुम्ही तुमचे गुगलचे अकाउंट आणि इतर बँकिंग अकाउंट किंवा अन्य अकाउंटचे पासवर्ड चेंज करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईल बद्दल एफ आय आर नोंदवा. कारण अशा मोबाईलचा वापर गुन्हेगारी क्षेत्रात होऊ शकतो. यातून अनेक चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो. याचा आरोप आपल्यावर यायचा नसेल तर मोबाईल चोरीला गेला किंवा गहाळ झाला तर एफ.आय.आर.अवश्य नोंदवा त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?